कोरोना अपडेट :- सारे जग कोरोनामुळे "बंदिस्त" असतांनाही जपान "शांत" कसा? चीनमधुन जपानमध्ये "डायमंड प्रिन्सेस" हे जहाज जानेवारी महिन्यात येऊनही जपान हे पहिले कोरोनाबाधित राष्ट्र झाले असतांना देखील कोरोना हा इतर युरोपियन राष्ट्रांप्रमाणे चौथ्या टप्प्यात कां पोचला नाही, हे अनेकांना पाडलेले कोडे आहे! विशेष म्हणजे जपान विज्ञानाचा स्विकार करतात अज्ञानाचा नाही. भारतीय विद्यार्थ्यांचा जपान मधील अनुभव ! खालीलप्रमाणे ! ज्यावेळी जपानमध्ये कोरोनाविषाणू हल्ला झाल्याचे कळले त्यावेळी माझ्या आईवडिलांनी मला त्वरीत भारतात येऊन तेथील परिस्थिती निवळल्यावर मग परत जाण्याच्या सुचना दिल्या. परंतु जपानमध्ये आजही सर्वकाही आलबेल आहे.आम्ही रोज आॅफिसला जातो. सर्व अत्यावश्यक सेवा पुरवठा केंद्राला भेट देतो. कुठलेही उपहारगृह बंद नाही! कुठलेही माॅल बंद नाही. मेट्रो रेल्वे चालू आहे. बुलेट ट्रेन धावताहेत! कुठलाही लाॅक डाऊन नाही! सर्व आंतरराष्ट्रीय सिमा खुल्या आहेत. जपानमध्ये वृध्दांचे प्रमाण इटलीपेक्षा जास्त आहे. टोकीयोत परदेशी लोकांचे
आंतरराष्ट्रीय
आनंदाची बातमी :- भारतीयांना कोरोना होण्याची फार कमी शक्यता, अमेरिकन डॉक्टरांचा खुलासा !
अमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) च्या यूएस डिपार्टमेंट ऑफ बायोमेडिकल सायन्सच्या संशोधनानुसार दावा ! कोरोना वृत्तशोध : – जगभरात दररोज कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमधून बचाव करण्यासाठी वैज्ञानिकांना आशेचा किरण दिसला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) च्या यूएस डिपार्टमेंट ऑफ बायोमेडिकल सायन्सच्या संशोधनानुसार असा दावा करण्यात आला आहे की, ज्या देशांमध्ये टीबीच्या प्रतिबंधासाठी मुलांना बॅसिलस कामेट गुएरिन किंवा बीसीजी लस दिली जाते त्यामध्ये कोरोना विषाणूच्या मृत्यूची प्रकरणे खूप कमी आहे. आता जर अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना हे संशोधन भारताच्या बाबतीत समजले असेल तर या देशात 1962 मध्ये राष्ट्रीय टीबी प्रोग्रॅम मध्ये सुरू झाला होता. याचा अर्थ असा आहे की बहुतेक लोकसंख्येला ही लस मिळाली आहे. भारतात मुलाच्या जन्मानंतर 6 महिन्यांच्या आत ही लस दिली जाते. बीसीजी लस श्वसन रोगांना प्रतिबंधित करते 1920 मध्ये टीबीच्या
खतरनाक :- लोकांना घरात बंद ठेवण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी ८०० वाघ-सिंह रस्त्यावर सोडले ?
भारतातील परिस्थिती पाहता भारतात सुद्धा लोकांना घरी राहण्यासाठी कुठला तरी भयंकर प्रयोग करण्याची गरज ! कोरोना अपडेट :- कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. अनेक देशांमधील शहरे आता लॉकडाउन झाली आहेत. दरम्यान, एक रशियन संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन कोरोना व्हायरसमुळे लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करीत आहेत, परंतु लोक या गोष्टीसाठी सहमत नाही. म्हणून त्यांनी तेथील रस्त्यावर ८०० सिंह आणि वाघ सोडले आहेत, आता तीच परिस्थिती भारतात असून भारतातील लोक त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेर पडत असल्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता बघता आता भारतात सुद्धा भयंकर भिती दाखवून त्यांना घरीच राहण्यास मजबूर करण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे, रस्त्यावर ८०० वाघ आणि सिंह सोडल्याचा पुतिन यांचा हा संदेश वेगवेगळ्या सोशल
धक्कादायक :-चीनमधे कोरोनाचा धोका आहे हे सांगणाऱ्या डॉ. ली यांचेच कोरोना आजाराने निधन !
चिन सरकारने मागितली डॉ.ली यांच्या परिवाराची माफी ! कोरोना वार्ता :- चिन मधे कोरोना व्हायरससंबंधी सर्वप्रथम माहिती देणाऱ्या डॉक्टर ली वेनलियांग यांच्या मृत्यूनंतर चीन सरकारने त्यांच्या कुटुंबीयांची जाहीर माफी मागितली आहे. ली यांनी जगाला करोनाचा धोका असल्याचे सार्वजनिक केल्याने चीन सरकारने त्यांच्यावर कायेदशीर कारवाई केली होती. नंतर करोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे चीनने सांगितले होते. पण आता चीनने ली यांनी करोना संदर्भात दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचे मान्य करत त्यांच्या कुटुंबीयांची जाहीर माफी मागितली आहे. डॉक्टर ली हे वुहान शहरातील सरकारी रुग्णालयात काम करत होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सात जण विचित्र तापाने फणफणल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांच्या आजाराची लक्षण पाहता ती फ्लू किंवा सार्सची नसल्याचे पण सार्सच्या वर्गवारीतील करोना व्हायरसची असल्याचे ली यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आपली ही शंका डॉक्टरांच्या
जबरदस्त :- राहुल वाघ या महाराष्ट्रीयन तरुणांचे जर्मनीवरून कोरोना या भयंकर व्हायरस बद्दल भारतीयांना आव्हान !
रस्त्यावर येवू नका, शक्यतोवर घरीच रहा, जर दक्षता घेतली नाही तर अख्खा भारत कोरोना व्हायरसच्या कचाट्यात येईल हे लक्षात ठेवा ! लक्षवेधी :- जगातील श्रीमंत आणि प्रगत देश हे कोरोना व्हायरस च्या कचाट्यात सापडून आपल्या हजारो नागरिकांना वाचवू शकत नाही, मग आपला देश तर फार गरीब असून आपल्याकडे वैद्यकीय सेवा देण्यासाठी हवी ती सुविधा नाही, शिवाय आपली ऐकून लोकसंख्या बघता कोरोना व्हायरस तिसऱ्या स्टेप्स वर आल्यास एक एका दिवशी हजारो लोकांचे प्राण या कोरोना व्हायरस मुळे जाऊ शकते.त्यामुळे बाहेर निघू नका, घरीच रहा असे आव्हान महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा राहुल वाघ जो आता जर्मनी या देशात मागील २०१७ पासून वास्तव्यात आहे त्यांनी केले आहे. ते म्हणतांत की शक्य होईल तेवढं बाहेर जाणे टाळा, जे लोकं रस्त्यावर येऊन चूक करत आहेत, त्यांना आवाहन करा की बाहेर
कोरोना व्हायरस च्या भितीने चंद्रपूर महाकालीची यात्रा रद्द !
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने यात्रा रद्द करण्याची ही पहिलीच वेळ, चंद्रपूर प्रतिनिधी :- मध्य भारतातील सर्वात पुरातन तीर्थस्थळ असलेल्या महाकाली देवीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते. मात्र यंदा गुडीपाडव्यापासून सुरु होणारी हि चैत्रातील महाकाली यात्रा जिल्हाधिकारी यांनी कोरोना व्हायरसच्या संभावित धोक्यामुळे रद्द केली आहे. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस च्या आक्रमणांमुळे मोठी महामारी होत आहे, आणि या कोरोनाने महाराष्ट्रात सुद्धा शिरकाव केल्याचं आता स्पष्ट झालं आहे त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी लोक जमून चुकून कोरोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने महाकाली मंदिर ट्रस्ट सोबत मिळून हा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत असे आदेश राज्यसरकारने दिले होते . अश्यातच चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने देखील जिल्ह्यातील सर्वात मोठी होणारी महाकाली यात्रा रद्द करण्याचा निर्णय
भारतात कोरोनाचा पहिला बळी, कर्नाटकातील ७६ वर्षीय व्यक्तीचा म्रुत्यु !
भारतातील आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणा झाल्या सतर्क, कोरोना अपडेट :- जगभरात ‘कोरोना’ची दहशत पसरली असतांना आजपर्यंतच्या सर्व विदेशातून आलेल्या व्यक्तींच्या आरोग्याच्या तपासण्या करण्यात आल्या मात्र कोरोना हा रोग झाल्याचे कुठल्याही तपासणी मधे शीद्ध झाले नव्हते मात्र आता कोरोना व्हायरसने भारतात देखील शिरकाव केला आहे. एकीकडे महाराष्ट्रात पुण्यात विषाणूचा संसर्ग झाल्याचे काही रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून पुणे शहर व जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू केला आहे, त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आणि आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे भारतात कोरोना व्हायरसमुळे पहिला बळी गेल्याची माहिती मिळत आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील ७६ वर्षीय स्थानिक व्यक्तीचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,
धोकादायक :-जगभरात धूमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस आता भारतामधे ?
जागरूक रहा, काळजी घ्या, रोगमुक्त जगा ! लक्षवेधी :- जगभरात पसरलेला कोरोना व्हायरस आता भारतामध्येही दहशत निर्माण करत आहे. दरम्यान (10 मार्च) सकाळी केरळमध्ये कोरोनाचे 6 नवे रूग्ण आढळल्याने प्रशासन अधिक सजग झाले आहे. आता वाढत्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केरळमध्ये 31 मार्च पर्यंत सिनेमागृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कोच्चिमध्ये विविध मल्याळम सिनेमा संघटनांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. आज सकाळी लहान मुलांच्या सुरक्षेसाठी इयत्ता सातवी पर्यंतच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी जाहीर केला होता. दरम्यान या काळात मदरसा, आंगणवाडी, ट्युशन क्लासेसदेखील बंद राहणार आहेत. सध्या केरळमध्ये 116 जणं निगराणीखाली असून एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 12 वर पोहचली आहे. पथनमथिट्टा, एर्नाकुलम आणि कोट्ट्यम मध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारने लोकांचा एकमेकांशी कमीत
जम्मूकाश्मीरचा चक्रव्यूह –
सारांश, ल.त्र्यं.जोशी, ज्येष्ठ पत्रकार चक्रव्यूह म्हटल्यानंतर थेट अभिमन्युपर्यंत पोचण्याची गरज नाही पण जम्मूकाश्मीरची समस्या दिसते तितकी सोपी नाही व याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे विशेषत: काश्मीर खो-यात हल्ली असलेला गतिरोध लवकर संपण्याची शक्यता कुणी अपेक्षितही मानू नये. गंमत अशी आहे की, पाश्चात्य प्रसारमाध्यमे व आपल्याकडीलही ल्युटियन्स माध्यमे काश्मीर खोºयालाच जम्मूकाश्मीर समजतात व त्यानुसार वार्तांकन करतात. तेही चुकून किंवा अज्ञाानापोटी नव्हे तर अगदी समजून उमजून आणि त्यांना सोयीचे आहे म्हणून. त्यामागे ‘माणूस कुत्र्याला चावला म्हणजे बातमी बनते’ ही बातमीची व्याख्याही त्यांच्या कामी पडते. केवळ काश्मीर खोºयातील पाच जिल्हे अस्वस्थ असतील व उर्वरित जम्मू विभाग, खोत्यातील अन्य जिल्हे आणि लडाख हा प्रदेश शांत असेल आणि तेथे व्यवहार सुरळीत सुरु असतील तर ती त्यांच्या दृष्टीने बातमी
अमेरिकी कंपन्यांनी चीनमध्ये व्यवसाय बंद करावा : डोनाल्ड ट्रम्प
अमेरिका व चीनदरम्यान व्यापारयुद्ध चांगलेच भडकले आहे. चीनने शुक्रवारी अमेरिकेच्या ७५ अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली. यावर अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ पलटवार करत अमेरिकी कंपन्यांना चीनमधील आपला व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले. तत्काळ लागोपाठ ट्विट करून ट्रम्प म्हणाले, “आपल्या देशाने वेडेपणात चीनमध्ये व्यवसाय करताना अब्जावधी डॉलर गमावले. चीन आपली बौद्धिक संपदा चोरून अब्जावधी डॉलर कमवत आहे. मात्र, आता हे घडणार नाही. आता आपल्याला चीनची गरज नाही. वास्तविक चीनला वगळून आपण चांगल्या स्थितीत राहू शकतो.’ ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर अमेरिकी शेअर बाजार चार तासांत ३ टक्क्यांनी घसरला होता. इतर देशांमध्ये कंपन्यांनी तत्काळ नवा पर्याय शोधावा. अमेरिकेसाठी ही नामी संधी आहे.’ ट्रम्प यांनी यासोबत फेडएक्स्, अमेझॉन, यूपीएस कंपन्यांना चीनमधून येणाऱ्या फेंटानिल औषधाची डिलेव्हरी बंद करावी, असे