वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारांदरम्यान डॉक्टरांनी केले मृत घोषित, वरोरा प्रतिनिधी :- अख्ख्या जगात प्रशिद्ध असलेल्या स्वर्गीय बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी विष घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली असून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. डॉ. शितल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसंच, शीतल आमटे- करजगी ह्या काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या अशी माहिती असून या घटनेमागे राजकीय छडयंत्र तर नाही ना ? राजकीय छडयंत्रांच्या त्या बळी तर गेल्या नाही ना ? असे प्रश्न वरोरा शहरात चर्चील्या जात आहे. शितल आमटे यांची मानसिक स्थिती का बिघडली ? त्यामागे काय गुपित आहे
Month: November 2020
धक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण ?
कोरपना पोलीस स्टेशन येथे विजय बावणे सह इतरांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल, कोरपना प्रतिनिधी :- सत्ता आली की माणसाला कसा माज येतो हे चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेची बाब राहिली आहे, कारण जिथे सत्ता तिथे सर्वकाही मैनेज होतं आणि म्हणूनच आम्हच कोण काय बिघडवत ते पाहून घेतो या तोऱ्यात सत्ताधारी वागत असतात अशीच एक मस्ती चढलेल्या कोरपना येथील CDCC, बँकेचे संचालक व नगरपंचायती स्वीकृत सदस्य विजय बावणे यांनी मोहब्बत खान या पत्रकार प्रतिनिधी असलेल्या व्यक्तीच्या घरात आपल्या समर्थकांसह घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून विजय बावणेसह नितीन बावणे, सुनील बावणे, नगरपंचायत चे उपाध्यक्ष मनोहर चेन्न, स्वप्निल गाभणे, पियुष कावळे इत्यादीविरोधात कोरपणा पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे , महाराष्ट्र 24 न्यूज चे मोहब्बत खान यांनी नगरपंचायत
धक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस ?
दत्तू कंचर्लावार यांचे जनार्धन मेडीकल मागील जागेचे अतिक्रमण असतांना म्रूतक विजय कंचर्लावार आले कुठून? मनपाचा भ्रष्ट कारभार भाग - २६ चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर राखी कंचर्लावार यांच्या सेवेत तल्लीन झालेली मनपा प्रशासन व्यवस्था नेमके काय करताहेत हे त्यांना तरी कळत आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला आता पडलेला आहे. कारण जिवंत व्यक्तीला सोडून म्रूतक व्यक्तीच्या नावाने नोटीस पाठवून मनपा प्रशासनाने चक्क परलोकात आता नोटीस पाठविण्याची व्यवस्था केली की काय ? असा प्रश्न पडायला लागला आहे. खरं तर सर्वसामान्यांचे शुल्लक अवैध बांधकाम तोडण्यात मनपा प्रशासन जणू आपत्कालात असल्यागत ते बांधकाम तोडतात मग चक्क महापौर राखी कंचर्लावार यांच्या घराचे बांधकाम मंजूर नकाशा नुसार नसतांना व त्यांचे पती संजय कंचर्लावार यांचे साई हेरीटेज व साई सुमन कॉंप्लेक्स हे सुद्धा अनधिकृत बांधकाम असताना ते तोडण्याची हिंमत महानगरपालिका