स्थानिक पातळ्यांपासून तर राष्ट्रीय स्तरापर्यंत जणू टीआरपी व जास्त views मिळविण्यासाठी खोट्या बातम्या पसरविल्या जातात कां ? याबाबत चर्चेला उधाण, मात्र , दोषी प्रसारमाध्यमांवर व्हायला हवी कारवाई ! लक्षवेधी :- देशातील प्रसारमाध्यमे सरकारच्या तालावर नाचत असतांनाच आता ती चुकीच्या बातम्या पसरवून व जनतेला संभ्रमात ठेवून जनतेलाch जणू नाचवत आहे, ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे खोटे बोलून सत्तेत आले आणि आता आपली पोल खुलु नये म्हणून प्रसारमाध्यमांना जाहिराती आणि आर्थिक पैकेज देवून आपला उदोउदो करून घेण्याचे नाटकीय खेळ प्रसारमाध्यमांतून ते खेळत आहे, ते देशासाठी खूप घातक असून देशातील अग्रणी व्रुत्त वाहिन्या ह्या कित्तेक खोट्या बातम्या दिल्यानंतर त्यांच्या संपादकानी जाहीर माफी सुद्धा मागीतली आहे पण त्यामुळे सर्वसामान्य माणुस आज संभ्रमात आहे. कारण कोरोना सारख्या भयानक महामारी मधे सर्व भारतीय जनता एकत्र येवून लढण्याची
Tag: लक्षवेधी
मोदींचे धक्कादायक तंत्र, कोरोनाच्या संकटातही पक्षांच्या वर्धापनदिनानिमित्त दिवाळी केली साजरी ?
मोदींनी मुर्खांची संख्या वाढवली? पक्षाचा वर्धापन दिन जनतेच्या दिव्यांतून व फटाके फोडून व जनतेला मूर्ख बनवून केला साजरा, इकडे कोरोनावर उपाययोजना शून्य, देशात सर्वत्र फसलेल्या नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न, वैद्यकीय साहित्याचा अभाव मात्र थाळ्या वाजवणे व दिवा लावणे हाच मोदीकडे पर्याय ? लक्षवेधी :- देशात कोरोनाचे महाभयानक संकट समोर असतांना पंतप्रधान म्हणून नरेन्द्र मोदी यांनी खरं तर देशातील जनतेला धीर देऊन आपण कोरोना व्हायरसच्या प्रकोपाशी कसे लढत आहो. आपण किती मास्क आणि वेंटीलेटर सोबतच टेस्टिंग किट उपलब्ध केल्या. देशातील हॉस्पिटलमधे किती पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विट्मेण्ट उपलब्ध केल्या, देशातील सर्वत्र जागोजागी अडलेल्या कामगार मजूर व इतर लोकांना काय मदत देत आहो. लॉक डाऊनमुळे देशातील कोट्यावधी लोकांचे रोजगार गेले, कामगार मजूर घरी बसले. शेतकरी घरी आहे. छोटेमोठे दैनिक काम करणारे लोक घरी आहे आणि त्यांना आता
शेवटी राजसाहेब ठाकरे यांची भविष्यवाणी खरी ठरली!
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच सरकार स्थापन. लक्षवेधी :- महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे एकमेव राजकीय नेते आहेत जे सिद्धांताच आणि महाराष्ट्राला अभिप्रेत असं राजकारण करतात , कारण त्यांना सत्तेपेक्षा जनतेला दिलेला शब्द आणि त्यांचा प्रामाणिक हेतू त्यामागे असतो. एक वेळ मनसेचे नगरसेवक शिवसेनेने मुंबईत चोरले, दुसरीकडे नाशिक मधे भाजपने नगरसेवक फोडले.पण त्यावर त्यांनी कुठलेही भाष्य केले नाही, एवढेच काय जेंव्हा मनसेचे आमदार स्वर्गीय रमेश वांजळे यांचा म्रुत्यु झाल्यानंतर जेंव्हा राष्ट्रवादीने त्यांच्या पत्नीला मंत्रीपदाचे आमिष दाखवून उमेदवारी दिली पण मनसेकडून त्यांनी उमेदवारी घेतली नसताना सुद्धा राजसाहेब ठाकरे यांनी खरं तर आपला हक्काचा उमेदवार ठेवायला हवा होता पण त्यांनी राजकीय द्वेषाच राजकारण न करता त्यांनी सांगितलं की रमेश वांजळे यांच्या पत्नी विरोधात उमेदवार उभा न करणे हीच रमेश वांजळे यांना श्रद्धांजली आहे. भारतीय
भाजपचे लोकशाहीला घातक असे ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू ?
लक्षवेधी :- सत्तेसाठी कुटील डाव आखणारे भाजप तंत्र ! कुठल्याही स्थितीत महाराष्ट्रात आपली सत्ता आणायची या इर्शेने पेटून उठणारी भाजप मंडळी आता येणाऱ्या ३० नोव्हेंबरला बहुमत शीद्ध करण्यासाठी ऑपरेशन लोटस या जुन्या तंत्राचा वापर करतांना दिसत आहे.भाजपने लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसचा विरोधी पक्षनेताच पळवला तर आता विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ गटनेताच पळवला, आणि आता तरीही चोरून सत्ता स्थापन केल्यानंतर येणाऱ्या ३० नोव्हेंबरला बहुमत शीद्ध होणार कसे ? या विवंचनेत भाजपकडून जुन्या काँग्रेस नेत्यांकडून ऑपरेशन लोटस यशस्वी करण्याचा डाव खेळल्या जाणार आहे. काय असेल ऑपरेशन लोटस ? भाजपने पहिल्यांदा ऑपरेशन लोटसचा प्रयोग कर्नाटक मधे केला तो सन २००८ मधे.जेंव्हा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २२४ आमदारांपैकी भाजपचे ११० आमदार निवडून आले होते आणि त्यांना पुन्हा पाच आमदारांची सत्ता स्थापनेसाठी आवश्यकता होती. त्यामुळे भाजपने ऑपरेशन लोटस च्या
लपून मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस थोड्या दिवसाचे पाहुणे ?
लक्षवेधी :- खरं तर महाराष्ट्रच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी युती आघाडी करून व रात्रीला राजकीय खिचडी पकवून सकाळी सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा आयोजित केला असेल.पण राजकारणात काहीही घडू शकत कारण सत्तेसाठी वाट्टेल त्याला समर्थन करण्याचं तंत्र हे भाजपच जणू शक्तीस्थळ बनलं आहे.काश्मीर मधे मेहबुबा मुक्ती मोहम्मद यांच्या पक्षा सोबत युती करून मूळ भाजपच्या सिद्धांताला यांनी मूठमाती दिली. आणि आता ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मी आयुष्यात कधीही राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही अशी भीष्म घोषणा केली होती ती सुद्धा एबीपी माझाच्या सेटवर आणि आता त्याचं राष्ट्रवादी सोबत आघाडी केली म्हणजे भाजपचे सर्वच सिद्धांत नेत्यांनी गुंडाळले का ? आणि आता कट्टर हिंदुत्व किवा स्वाभिमान थोडा तरी शिल्लक राहिलाय का ? असे प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेले आहे . महत्वाची
निष्ठा असावी तर बाळा नांदगावकर सारखी, राजसाहेबांसोबत एकटे आले!
लक्षवेधी :- तो काळ होता महाराष्ट्रातील राजकीय आणीबाणीचा, राजसाहेब ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार ठरत असतांना खुद्द बाळासाहेबांभोवती बडव्यासची फौज असल्याने राजसाहेब आपल्या विठ्ठलापासून दूर फेकल्या गेले. काय करावे काही सुचेना आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक हे राजसाहेबांकडून फार अपेक्षा करायचे की आम्हाला आपल्यासोबत ठेवा, मात्र जिथे स्वतः राजसाहेबच हतबल होते तिथे इतरांना ते काय देवू शकणार होते ? मात्र तरीही त्यांचा जीव जणू घालमेल करीत होता, मनात एकदा येत होतं की जावू देत राजकारण, पण मग पुन्हा विचार डोक्यात तांडव करायचा की ज्या लाखो लोकांना आज तुझं नेत्रुत्व हवं आहे मग तू माघारी कशाला वळतोस ? चल कर तयारी. आणि मग निश्चयच केला की ज्यांचा आपल्यावर विश्वास आहे, त्यांचा विश्वास आता ढळू देणार नाही.आणि मग त्याचं मनातल्या वैचारिक युद्धातून
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत!
लक्षवेधी :- महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच निवडणुका झाल्या झाल्या राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत मिळत आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजप यांच्याकडे बहुमत नसल्याने त्यांनी आपण सत्ता स्थापन करणार नाही असे राज्यपाल यांच्याकडे कळवलं आहे. त्यामुळे त्यानंतर दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला राज्यपालांनी अवघ्या २४ तासात सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातर्फे शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचं संमती आणि समर्थनाच पत्र दिलं नसल्याने राज्यपालांकडे गेलेले शिवसेनेचे नेते राजभवनातून परत आले. त्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका मांडून राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी वेळ वाढवून दिला नसल्याची खंत सुद्धा व्यक्त केली. मात्र त्यांना दिलेली २४ तासाची मुद्दत संपल्यानंतर दुसऱ्या मोठ्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी पाचारण केलं आहे आणि त्यांनाही अवघ्या २४ तासात बहुमताचा आकडा
महाराष्ट्रातील सत्तेच्या आखाड्यात पवारांचा पावर !
लक्षवेधी :- भारतातील राजकीय परिस्थिती पाहता भाजपा विशेषतः मोदी आणि अमित शहा ने देशातील मोठे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, लालुप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, चंद्रबाबू नायडु, ओमर अब्दुल्ला, नितीशकुमार, मुलायम सिंग यादव, मायावती यांचे देशातील राजकीय अस्तित्व अक्षरशः संपवले आहे . तर याच भाजपाने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातुन अशोकराव चौहान, माणिकराव ठाकरे, सुशील कुमार शिंदे,एकनाथ राव खडसे या बड्या नेत्यांसह RPI, VBA, रासप, व मित्र पक्ष संपवले, आणि शिवसेनेला अक्षरशः मेटाकुटीस आणले, मात्र पवार साहेबांच्या राजकारणाला केवळ हात घालण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम पहिल्यांदाच भाजपाला बघायला मिळाले. पवार साहेबांनी सर्वाना जणू जेरीस आणले. शिवसेनेच तस अस्तित्व टिकवून ठेवलं आणि काँग्रेस ला संजीवनी दिली तर राष्ट्रवादी ची ताकद मोदी शाहाला दाखवुन दिली. महाराष्ट्रात निवडणुका होऊन आजचा 14 वा दिवस