धक्कादायक प्रकार:- बल्लारपूर प्रतिनिधी:- आता मनुष्य मनुष्य राहिला नाही तर तो जणू सैतान झाला की काय अशीच ऐकून सामजिक स्थिती दिसत आहे. राहुल सोपान नगराळे राहनार विद्यानगर वार्ड बल्लारशा असूची हत्त्या त्याचे वडील सोपान नगराळे यांनी घरगुती भांडणातून व कलहातुन केली असल्याची खळबळजनक घटना बल्लारपूर येथे घडली असल्याने परिसरात स्मशान शांतता दिसत आहे.असे असले तरी आरोपी वडिलांविरोधात कुणीही तक्रार पोलिसात केली नसल्याने कायद्याचा पेच निर्माण होऊन आता पोलिसात तक्रार दिल्याशिवाय समोरची करवाई पोलिस कसे करणार ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खून झालेला मुलगा हा बल्लारपूर पेपरमिल येथे काम करीत होता काही दिवसा पूर्वी त्याला कामावरुंन निलंबित केले होते मात्र मुलाला दारू पिण्याचा व्यसन होते त्यामुळे त्याच्या घरी आपसात वडील आणि मुलाचे खटके उडत होते. म्रुत्यु झालेल्या राहुल नगराळे यांच्या पच्छात पत्नी व
Tag: हत्त्या
त्या पोलीस एन्काउंटरमध्ये ठार केलेले आरोपी खरंच पळाले का ?
ब्रेकिंग न्यूज:- पोलिस एनकाऊंटर कितपत योग्य? हैदराबाद येथील डॉ.प्रियंका रेड्डी यांच्या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिस आयुक्त वीसी सज्जनार यांच्या आदेशाने एन्काऊंटर करून ठार करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे ह्या चारही आरोपींना पहाटेच घटनास्थळी का नेण्यात आले? आणि जर त्यांना तिथे नेले तर एवढी पोलिस सुरक्षा का नव्हती ? की आरोपी पोलिसांच्या हातात तुरी देवून फरार होण्याचा प्रयत्न करतील ? या व इतर अनेक प्रश्नांचा उलगडा या पोलिस एनकाऊंटर मधे ठार केलेल्या आरोपीच्या संदर्भात होताना दिसत नाही. खरं तर त्या चारही आरोपी विरोधात संपूर्ण देशात संताप व्यक्त होत असतांनाच ते पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले जातात हे कस काय शक्य आहे ? आरोपी अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा
नंदलाल कणोजीया यांच्या मारेकऱ्यांना अटक करा-धोबी समाजाची मागणी,
जमिनीच्या वादात बळवंत गौरकार यांची हत्त्या,
आष्टी प्रतिनिधी :- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरात काल दि.5 रोजी रात्रौ 10:30च्या सुमारास जमिनीच्या वादातून एकाची धारदार शस्त्रांनि सपासाप वार करून भर रस्त्यावर हत्त्या झाल्याची घटना घडली मृतक व्यक्तीचे नाव बळवंत चंद्रशेखर गौरकर वय 50 वर्ष असे असून मृतकाचे व संशयित आरोप म्हणून पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले आहे त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचे वाद न्यायालयात सुरू असताना गेल्यावर्षी न्यायालयाचा निर्णय हा मृतकाचे बाजूने लागला असल्याने त्यांनी त्या अतिक्रमित जागेवरील वास्तव्यास असलेली घरे बुलडोजरच्या साह्याने पाडण्यात आले होते.मात्र मद्यनतरी च्या काळात काही कारणाने त्या प्रकरणाला स्थगिती देण्यात आल्याचे कळते मात्र गेल्या आठवड्यात पुन्हा न्यायालयाच्या निकालाअंती त्या वादग्रस्त जमिनीवर टॅक्टर लावून नांगरणी,पेरणी गौरकर यांनी सुरू केली होती. त्यातच मारेकार्यानी सापळा रचून दनांक 5 रोजी रात्री 10:30च्या सुमारास बळवंत गौरकर यांची धारदार शस्त्राने