मुंबई :- महाराष्ट्रातील राजकीय सत्ता स्थापनेसाठी ज्या भाजप शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री पदाच्या हवासापोटी अस्थिरता निर्माण केली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा शिवसेनेचे सरकार आणण्यासाठी जी दिरंगाई केली त्यामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट भाजपच्या गमिनि काव्यातून लावण्यात आली.त्यामुळे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया देतांना "राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे" असे म्हटले आहे.
Galleries
धनाजी जगदाळे यांनी माणुसकी दाखवून परत केले ४० हजार !
माणुसकीचा विजय : खरं तर आता माणुसकी शिल्लक राहिली नाही ही ओरड सर्वत्र बघावयास मिळते पण स्वार्थाने बरबटलेल्या या समाजात काही माणुसकी सुद्धा शिल्लक आहे याचे उदाहरण नुकतेच सातारा येथे बघावयास मिळाले आहे. धनाजी जगदाळे हे ग्रुहस्थ जे अत्यंत गरीब आहे ते सातारा बस स्टँड येथे आपल्या खेडेगावाला परत जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या गावाला जाण्यासाठी १० रुपये तिकीट करिता हवे होते पण त्यांच्या जवळ केवळ 3 रुपयेच होते. मात्र त्यांच भाग्य खूब बलत्तर होतं कारण त्यांना बस स्टँडवर तब्बल ४० हजार रुपयाची थैली सापडली होती. कदचित दुसरे व्यक्ती असते तर ते पैसे स्वता जवळ ठेवले असते. पण माणुसकीचे दर्शन घडवून धनाजी जगदाळे यांनी पैशाची चणचण असतांना तब्बल ४० हजार हे मूळ मालकाला परत करण्यासाठी पोलिस प्रशासनाला ती रक्कम सोपवली आणि त्यांना
नायब तहसीलदार भास्करवार यांनी अधिकाराचा केला दुरुपयोग आणि दिला अजब आदेश.
चंद्रपूर प्रतिनिधी :- चंद्रपूर तहसील कार्यालय मागील अनेक वर्षांपासून अनोख्या वादात सापडले आहे. कारण इथे सत्ताधारी यांचीच मर्जी चालत असून तहसीलदार खांडरे ते आता सद्ध्या हयात असलेले नायब तहसीलदार अजय भाष्करवार यांच्या पर्यंत सर्वच जणू सत्ताधारी भाजपचे मांडलिक आहेत की काय ? असाच प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेला पडला आहे. प्रश्न होता चंद्रपूर शहरातील एका महानगर पालिकेच्या जागेवर सुरभी महिला बचत गटाचे स्वस्त धान्य दुकान बांधण्याचा. यासाठी बाकायदा महानगर पालिकेने सुरभी महिला बचत गटाला शहरातील बगड खिडकी पीएच नगर येथील मनपाच्या हद्दीत असलेली जागा दिली आणि त्याचे बांधकाम पोलिसांच्या संरक्षणात सुरू होते मात्र काहींना हे बांधकाम होऊ द्यायचे नव्हते त्यामुळे त्यानी आक्षेप घेतला आणि त्यांनी मनपा महापौर यांच्या मदतीने ते बांधकाम ज्याला महानगर पालिकेनेच परवानगी दिली ते थांबवण्यासाठी नायब तहसीलदार अजय