बनावट दस्तावेज बनवून हडपली तब्बल वीस एकर शेतजमीन! बहिन्यांनी पत्रकार परिषद घेवून मांडली व्यथा. चंद्रपूर /कोरपणा :- कधी असं म्हटल्या जात की "सख्खा भाऊ पक्का वैरी" पण अशा घटना समाजात नेहमीच घडत असतात म्हणूनच ही म्हण प्रचलित झाली आहे. खरं तर भाऊ हा बहिणींचा रक्षणकर्ता असतो आणि म्हणूनच भाऊ बहिणींच्या समंधाला एक विशेष महत्व आहे. पण यामधे संपत्ती आणि पैशाचा व्यवहार आला की भाऊ भाऊ राहत नाही तर तो वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीवर आपलाच अधिकार गाजवून स्वतःच्या वहिनींना त्यांच्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवतो प्रसंगी जीवे मारण्याची धमकी देतो. असाच एक प्रकार कोरपणा या गावात घडला असून बाबूराव मल्ल्या हरबडे असे स्वार्थी भावाचे नाव आहे. यांना बयाबाई पारखी, लहानूबाई चिलमूलवार, राधाबाई तग्रतवार, आणि लीलाबाई मोहूर्ले अशा चार सख्ख्या वयस्क बहिणी आहे. त्यांचे वडील वीस वर्षांपूर्वी
Images
भाजपने केला शिवसेनेचा गेम, महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक ?
मुंबई:- महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच दुर्भाग्य असलं तरी विद्यमान विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदासाठी भाजप सेनेने जी राजकीय अस्थिरता निर्माण केली, ती आता भाजप सेनेच्याच अंगलट येतांना दिसत आहे. विधानसभेला निरोप देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले होते ‘शेवटी मी एव्हढेच सांगेन,मी पुन्हा येईन’ त्या नंतर निवडणुकीत प्रचाराच्या दरम्यान मुख्यमंत्री वारंवार आपल्या भाषणात म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईन’मात्र निवडणुकीचा निकाल घोषित झाल्या नंतर भाजप ला १०५ ठिकाणी विजय मिळाला तर शिवसेनेला ५६ ठिकाणी विजय मिळवता आला.’मी पुन्हा येईन’या देवेंद्र फडवणीस च्या घोषणेला सहज सत्य ठरवता येत असल्याचे चित्र असूनही मित्र पक्ष शिवसेनेने सत्तेचे समसमान वाटप व मुख्यमंत्री पहिल्या अडीच वर्षाचा आमचाच हा अट्टाहास धरून मी पुन्हा येईन या घोषनेला खोडा घातला. कारण आमच्याही मागे १७० चे
रुचा दातारकर या विद्यार्थिनींचा दुर्दैवी म्रुत्यु.शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह !
वरोरा प्रतिनिधी :- वरोरा शहरातील आनंदवन द्वारका नगरी बोर्डा येथील वादग्रस्त सेंट्यानिस पब्लिक स्कूलमधे येथे एका अकरा वर्षीय विद्यार्थिनींचा डान्स करतांना दिनांक १२ आक्टोम्बर रोज मंगळवारला दुपारी १२ च्या सुमारास दुर्दैवी म्रुत्यु झाल्याने वरोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.अगोदरच शाळा व्यवस्थापन विरूध्द पालक असा वाद कित्तेकदा विकोप्याला गेला असताना आता टेमुर्डा येथील रुचा दातारकर या विद्यार्थिनीचा शाळेला सुट्टी असतांना डान्स क्लास शाळेत सुरू होता त्यावेळी तिचा म्रुत्यु कसा काय झाला ? याबद्दल पालकांमधे तर्कवितर्क लावले जात आहे.कुठलीही शाळा ही विद्यार्थिनींची काळजी घेते मग डान्स स्पर्धेत सहभागी रुचाला व तिच्या पालकांना तिच्या प्रक्रुतीबद्दल अगोदर माहिती का देन्यात आली नाही किंव्हा ज्याअर्थी एखाद्या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी आणि फिजिकल टेस्ट का घेण्यात आली नाही ? आणि जर विद्यार्थिनीला कुठलाही त्रास नव्हता तर अचानक
मनसैनिक सुधीर खापने यांनी वाटले कबड्डी संघास मनसेचे पोशाख !
वरोरा प्रतिनिधी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कट्टर मनसैनिक सुधीर खापने हे वरोरा तालुक्यातील चिकणी या गावचे मूळ रहिवाशी, पण अगदी युवा अवस्थेत त्यांनी परस्पर घर सोडून मुंबई गाठली आणि मागील१८ वर्षांपासून ते मुंबईला राहतात, तिथे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या ओजस्वी नेत्रुत्वात अनेक सामजिक, राजकीय निवडणूक कार्यात सहभागी होतं असतात, पण माझा ज्या गावात जन्म झाला त्या गावात मनसे हा पक्ष मोठा झाला पाहिजे म्हणून ते नेहमी गावाला आल्यानंतर आपल्या मित्र मंडळींना पक्षात काम करण्याचे सांगतात.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवार रमेश राजूरकर यांना चिकणी या गावातून भरघोस मताधिक्य त्यांनी मिळवून दिले होते, एवढेच नव्हे तर त्यांनी आजूबाजूच्या खरवड, डोंगरगाव इथे सुद्धा मनसे उमेदवाराचा प्रचार स्वखर्चाने करून तिथे सुद्धा मनसेला निर्णायक मतदान मिळवून दिले होते. अर्थात
सावली पोलिस स्टेशन अंतर्गत एलसीबी ची मोठी करवाई. लाखोंचा दारूसाठा जब्त!
चंद्रपूर प्रतिनिधी :- जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मोठ्या प्रमाणांत अवैध दारू विकल्या जात आहे. पोलिसांचा अपुरा स्टाफ आणि अवैध दारू तस्कराची वाढती संख्या यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं असले तरी पोलिस आपले कर्तव्य इमानदारीने बजावत आहे. नुकतेच सावली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुख्य मार्गाने पेट्रोलिंग करतांना पोलिसांना गुप्तचर माहितीच्या आधारे एका हायवा ट्रक ने देशी विदेशी येत असल्याची सूचना मिळाली त्या आधारे पोलीसानी पाठलाग करीत अंदाजे ७१ लाख ९ हजार रु किंमतीची दारू आणि मुद्देमाल पकडल.यामधे ५०० बॉक्स देशी तर २० बॉक्स विदेशी दारू अशी ऐकून ५२० बॉक्स दारू एलसीबी पथकाने पकडली. ही कार्यवाही पीएसआई मुंडे यांच्या नेत्रुत्वात पोलिस निरीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यामधे तीन आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात सादर करण्यात केले जाणार आहे.या करवाई मधे पोलिस कर्मचारी संजय
राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला विचारणा.
शिवसेनेला सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत राज्यपालांसमोर बहुमताची आकडेवारी सादर करावी लागेल._ मुंबई खबर दि.१०-:- भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणुकीतील दुसरा मोठा पक्ष असणाऱ्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा केली आहे. त्यानुसार शिवसेनेला सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत राज्यपालांसमोर बहुमताची आकडेवारी सादर करावी लागेल. शिवसेनेकडे बहुमत आहे याची खात्री पटल्यानंतरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण देतील. अन्यथा राज्यपाल वेगळ्या पर्यायाचा विचार करतील, असे सांगितले जात आहे._ _♦यानंतर आता मातोश्रीवरील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. थोड्याचवेळात मातोश्रीवर शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. राज्यपालांसमोर बहुमतासाठी आवश्यक असणारे संख्याबळ कसे सादर करायचे, याविषयी बैठकीत खल होण्याची शक्यता आहे. इतके दिवस केवळ पडद्यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा असल्याची चर्चा होती. मात्र, आता शिवसेनेला प्रत्यक्षात हे सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे अजूनही कुंपणावर बसून असलेल्या
ट्रक अपघातात जखमी वेदांतचा अखेर नागपूर येथे म्रुत्यु !
पोलिसांच्या स्थितील करवाई विरोधात परिवारातील सदस्यांचे रामनगर पोलिस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन! चंद्रपूर प्रतिनिधी :- ऐन दिवाळीच्या दिवशी 25 तारखेला वडील आणि मुलगा दुचाकी वाहनावरून जात असताना जनता कॉलेज चौकातून टर्निंग पॉइंटला चालत्या गाडीवरून घसरून वेदांत नाईक हा नऊ वर्षीय बालक पडला व ट्रकच्या चक्क्यात तो सापडला त्यामधे तो गंभीर जखमी झाला होता, त्यामुळे त्याला नागपूर येथे हलवण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान त्याचा तब्बल १३ दिवसानंतर मृत्यू झाला. आपला मुलगा ट्रक चालकांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याने त्या ट्रक चालकांवर कडक करवाई करावी व आम्हच्या मुलाला न्याय द्यावा या मागणीसाठी परिवारातील सदस्यांनी मुलाचा म्रुतदेह रामनगर पोलिस स्टेशन येथे आणून पोलिस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेत्रुत्वात या प्रकरणी म्रुतकाच्या परिवाराची समजूत घालून व योग्य ती करवाई करण्याचे आश्वासन देवून
शिवसेना काँग्रेस आमदारांना ४०, ५० कोटीची आँफर तर अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना किती ?
चंद्रपूर शहरात चर्चेला उधाण ! चंद्रपूर प्रतिनिधी :- विधानसभा क्षेत्रात प्रथमच किशोर जोरगेवार या अपक्ष आमदाराला जनतेने 70 हजार पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून देवून इतिहास रचला आहे. जे मताधिक्य दस्तुरखुद्द पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा आजपर्यंत घेतले नाही, त्यापेक्षा दीडपट मताधिक्य घेवून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या मनावर आणि मतावर किशोर जोरगेवार यांनी राज्य केलं आहे. यामागे कारणही तेवढंच महत्वाच आहे, ज्या नाना शामकुळेंना चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेने सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेमाखातर आणि त्यांच्या कामाखातर दहा वर्ष निवडून दिले त्यांच्याबद्दल जनतेत रोष होता आणि आता स्थानिक उमेदवारच हवा या एका तत्वाने किशोर जोरगेवार यांना जनतेने भरभरून मतदान केले .अर्थात हा सत्ताधारी भाजप विरोधातील जनतेचा कौल होता हे जाहीर आहे. त्यामुळेच किशोर जोरगेवार यांनी निवडून आल्यानंतर भाजपला समर्थन देवू नये अशी सगळ्या
शिवसेना -भाजप सरकार बनू न शकल्यास राष्ट्रपती शासन ?
मुंबई :- महाराष्ट्रात सद्ध्या जणू राजकीय ग्रुहयुद्ध सुरू असल्यागत राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.भाजप सेनेला महाराष्ट्रात बहुमत मिळालं असलं तरी मागील २०१४ मधे शिवसेनेला फडणवीस सरकारने दुय्यम स्थान देवून एक प्रकारे शिवसेनेला लाचार केलं होतं आणि शिवसेना जणू सत्तेत असून विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत होती. कदचित त्याच अपमानाचा बदला घेवून भाजप नेत्यांचे नामोहरम करण्याची ही संधी शिवसेनेने साधली आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्रुत्वात सरकार बसेल अशी अपेक्षा असतांना शिवसेनेच्या नेत्यांनी आणि विशेष म्हनजे संजय राऊत यांच्या पुढाकाराने शिवसेनेने आपलाच मुख्यमंत्री होईल अशी ताठर भूमिका घेऊन फडणवीस यांच्या "मी पुनः येईल,मी पुन्हा येईल" या नाटकाचा अंत केला. मात्र भाजपच्या केंद्रीय नेत्रुत्वाला या राजकीय परिस्थितीमुळे मोठा झटका लागला आहे आणि त्यामुळेच भाजप आता आपली राजकीय सत्ता टिकवण्यासाठी पर्यायाने महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेत्रुत्वात
महाराष्ट्रातील सत्तेच्या आखाड्यात पवारांचा पावर !
लक्षवेधी :- भारतातील राजकीय परिस्थिती पाहता भाजपा विशेषतः मोदी आणि अमित शहा ने देशातील मोठे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, लालुप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, चंद्रबाबू नायडु, ओमर अब्दुल्ला, नितीशकुमार, मुलायम सिंग यादव, मायावती यांचे देशातील राजकीय अस्तित्व अक्षरशः संपवले आहे . तर याच भाजपाने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातुन अशोकराव चौहान, माणिकराव ठाकरे, सुशील कुमार शिंदे,एकनाथ राव खडसे या बड्या नेत्यांसह RPI, VBA, रासप, व मित्र पक्ष संपवले, आणि शिवसेनेला अक्षरशः मेटाकुटीस आणले, मात्र पवार साहेबांच्या राजकारणाला केवळ हात घालण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम पहिल्यांदाच भाजपाला बघायला मिळाले. पवार साहेबांनी सर्वाना जणू जेरीस आणले. शिवसेनेच तस अस्तित्व टिकवून ठेवलं आणि काँग्रेस ला संजीवनी दिली तर राष्ट्रवादी ची ताकद मोदी शाहाला दाखवुन दिली. महाराष्ट्रात निवडणुका होऊन आजचा 14 वा दिवस